मित्रांनो एकविसावे शतक हे विज्ञानयुग म्हणून ओळखले जाते. या युगात वावरतांना आजसुद्धा इंग्रजी मानसिकतेचे अनेक मेकॉलेचे मानसपुत्र असे म्हणाताना आढळतील की, प्राचीन भारतातील भारतीयांना , विज्ञान माहीत नव्हते भारतीय केवळ त्याचीच उपासना करणारे व कर्मकांडात अडकले होते. ते विज्ञान समजून घेणारे नव्हते. यात आणखीन भर घालून म्हणतात की, भारतात विज्ञानाचे ज्ञान इंग्रजांच्या आगमनाने आले, त्याआधी […]